मोठेपणी आपल्याला काय बनायचंय असा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना केला असेल. तुम्हालाही तुमच्या शिक्षकांनी हा प्रश्न विचारला असेलच. ...
राज्यात २ मे २०१२ च्या शासन निर्णयान्वये शिक्षक भरतीला बंदी असताना अनेक संस्थांनी शिक्षक भरती प्रक्रिया राबविल्या प्रकरणाची शिक्षण आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असून या भरती प्रक्रियेला मंजुरी देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणा ...
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरु असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन होणे आवश्यक असल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे. ...
टीईटी नसलेल्या शिक्षकांची याचिका न्यायालयात प्रलंबित असून याचिकेचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही शिक्षकांचे वेतन अडविले जाणार नाही, असे आश्वसन आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीच्या शिष्टमंडळाला दिले. ...
सध्या देशामधील तरूणांमध्ये पबजीची वाढती क्रेझ दिसून येत आहे. अशातच एका इव्हेंटमध्ये चक्क पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता की, माझा मुलगा दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असतो, त्यावर उपाय म्हणून मी काय करू? ...
अकोला: शिक्षकांच्या अस्तित्वावर घाला घालणारा २४ आॅगस्ट २0१८ चा शासननिर्णय रद्द करण्यात यावा व २ फेब्रुवारी २0१३ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना सेवासंरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण उपसंचालक अंबादास ...
शासन निर्णयानुसार मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला असला तरी अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांची पडता ...
पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असून, या अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षकांकडून पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासह घरोघर भेटी देऊन जिल्हा परिषद शाळेत पाल्यांचे प्रवेश करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ...