राहुरी : राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगामाची तयारी सुरू असताना संचालक मंडळाच्या बैठकीत आज सकाळी चेअरमन उदयसिंह पाटील व व्हाईस चेअरमन शामराव निमसे यांनी राजीनामे सादर केले आहेत. ...
नागपूर: जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील मानस अॅग्रो प्रा.लि. साखर कारखान्यात बायोगॅसच्या टँकवरील भागात ब्लास्ट झाल्याने तिथे काम करित असलेल्या वेल्डरसह पाच कामगारांचा (हेल्पर) घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. शनिवारी दुपारी २.१५ वाजताच्या सु ...
ओझर : आर्थिकदृष्ट्या कचाट्यात सापडलेल्या निसाकाची चाके पुन्हा फिरण्यासाठी केवळ बैठका, पत्रकार परिषद अथवा आंदोलन पुरेसे नसून त्यासाठी आर्थिक निकषांचा टप्पा पार करण्याच्या क्षमतेचा आहे. असे असताना नुकतीच पार पडलेली सर्वपक्षीय बैठक नुसता फार्स ठरू नये, ...
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकवलेले दोनशे कोटी रुपये द्यावेत तसेच सातारा जिल्ह्यामध्ये यंदा पाऊसमान कमी झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ६ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. ...
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार विनय कोरे, माजी खासदार धनजंय महाडिक, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी सहभागी झाले होते. ...