आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ठाणे महापालिकेच्या घंटागाडी कामगारांनी गुरुवारी सकाळ पासून विविध मांगण्यासाठी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे शहरातील वर्तकनगर, वागळे आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत एकही गाडी फिरकू शकलेली नाही. ...
महापालिकेच्या आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी बेमुदत संप पुकारला आहे. संपामुळे नागपूर शहरातील परिवहन सेवा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११(एस्मा)च्या तरतुदीनुसार परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या ...
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीत आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के शेतकºयांना लाभ झाला असून, ही कर्जमाफी पूर्णत: फसवी आहे. या विरोधात संपूर्ण राज्यात रान उठविणार असून ...
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची प्रशासनाकडून होणारी उपेक्षा, विलंब आणि दुय्यम लेखले जात असल्याची कैफियत मांडत सदस्यांनी सभागृहातच ठिय्या मांडला. ...
ब्राह्मणगाव : सटाणा-मालेगाव रस्त्यावर स्कूलजवळ गतिरोधक टाकण्याच्या मागणीसाठी पालकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती. ...
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी ‘कामबंद’ आंदोलन करत, शुक्रवारी ‘जेलभरो’ आंदोलन केले. डिसेंबर महिन्यापासून पुकारलेल्या आंदोलनाचा हा चौथा टप्पा आहे. यानंतरही सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर पाचव्या टप्प्यात बारावी ...