हा फोटो व्हायरल झाल्यानंतर या लग्नावर चर्चेला सुरुवात झाली. लोकांनी बाल विवाहाच्या मुद्द्यावर बिहार सरकारला घेरायलाही सुरुवात केली. तर, काही लोक सरकारकडे या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत. ...
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. ...