माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 300 न-डे खेळणारा भारताचा सहावा तसेच जगातील 20 खेळाडू बनला. लंकेविरुद्ध चौथ्या वन-डेत ही कामगिरी करताच माजी दिग्गज सचिनसह संघाचा कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि ईशांत शर्मा यांनी माहीचे अभिनंदन केले. ...
कसोटी आणि वनडे मालिकेत भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंका निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. श्रीलंका क्रीडा मंत्रालयाने या बद्दलची माहिती दिली. ...
1996 वर्ल्ड कपच्या सेमी फायनल सामन्यात भारत पराभवाच्या जवळ पोहोचल्यानंतर कोलकातामधील प्रेक्षकांनी मैदानातील स्टॅण्डला आग लावून दिली होती. तसेच बाटल्याही फेकल्या होत्या. ...
प्रत्येक लढतीत काही नवे शिकण्याच्या वृत्तीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान कायम राखण्यास मदत मिळाली, असे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने म्हटले आहे. ...
कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडेमध्ये विजय मिळवण्यासाठी आतुर असलेल्या श्रीलंकेला धक्का बसला आहे. श्रीलंकेचा वनडे कर्णधार उपुल थरंगावर आयसीसीने दोन सामन्याची बंदी घातली आहे. ...
अकिला धनंजयाने भारताच्या सहा गड्यांना बाद करत लंकेला विजयासाठीच्या आशा वाढवल्या पण धोनी आणि भुवनेश्वरने केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारताने विजय मिळवला. ...
गेल्या आठ वर्षांपासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वंचित असलेल्या पाकिस्तानमध्ये आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्या संघांनी पाकिस्तानमध्ये येण्याची तयारी दाखविली आहे. या संघांसो ...