भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या पाच विकेट आणि कर्णधार विराट कोहलीनं झळकावलेल्या दमदार शतकाच्या बळावर भारताने मालिकेतील शेवटच्या सामन्यात लंकेचा सहा विकेटनं पराभव करत लंकादहन केलं आहे. ...
श्रीलंकेविरुध्दच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-० अशी विजयी आणि एकतर्फी आघाडी घेतली आहे. चारही सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकले. विशेष म्हणजे या मालिकेत स्पर्धाच दिसत नाहीए ...
२०१९च्या आयसीसी क्रिकेट वन डे विश्वचषकाची पात्रता गाठण्यात श्रीलंका संघ अपयशी ठरला. पात्रता गाठण्यासाठी भारताविरुद्ध किमान दोन वन डेत विजयाची संघाला गरज होती. ...