इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Solapur, Latest Marathi News
सध्या सोलापूर जिल्हयामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणामध्येही पाण्याची पुरेशी आवक न झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झालेली आहे. ...
महापालिकेतर्फे छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर तलाव येथे विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
शासकीय कार्यक्रमासाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू बुधवारी साेलापुरात हाेते. ...
उच्चांकी दरामुळे आता अकलूजच्या डाळिंबाला डाळिंब पंढरी' ची म्हणून ओळख होऊ लागली आहे. ...
सोलापूर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी मंगळवारी धरणातून पाणी सोडले आहे. दुपारपासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाच हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. ...
सरकारने उसाचा प्रतिटन पाच हजार भाव जाहीर करावा, नाहीतर झोनबंदी उठवावी, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले होते ...
पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार तरतुदींचे पालन करावे. याचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच वर्षाची तुरुंगाची शिक्षा होऊ शकते. ...
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील मुस्लीम समाज बांधवांनी पाऊस पडावा यासाठी नरखेड येथील इदगाहवर नमाज पठण केले. ...