आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
हातात मोबाईल, कानाला हेडफोन आणि पाठीवर सॅक असे चित्र आता गल्लोगल्ली दिसत आहे. सॅकचा शिरकाव इतक्या सहजपणे प्रत्येकाच्या घरात झालाय की त्याविषयी कोणालाच काही वाटत नाही; पण सॅकचा चुकीच्या पद्धतीने होणारा अतिरिक्त वापर पाठदुखीचे मोठे कारण बनू लागले आहे. ...
थकबाकीदार कर्जदारांच्या मिळकती ताब्यात घेताना बँकांना अडचणी निर्माण होत आहेत. कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी सादर केलेल्या अर्जांवर जिल्हा प्रशासनाकडून वर्षानुवर्षे कार्यवाही होत नसल्याने बहुतांश राष्ट्रीयकृत बँका एनपीएत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असून, कोयना धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणात ४९.३९ टीमएसी साठा झाला होता. तर इतर धरणातीलही पाणीसाठा वाढत असून, बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी प ...
काशीळ, ता. सातारा येथे निवृत्त मंडलाधिकाऱ्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १७ तोळ्याचे दागिने आणि पाच लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनाने २१ कोटी रुपए थकविल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये काळ्या फिती लावून आणि गाडीवर काळे झेंडे फडकवून निषेध नोंदविला. ...