दहिवडी : ‘माण तालुक्यात जलसंधारणांची कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे बिदाल गावाने गेल्या वर्षी वॉटरकपमध्ये चांगले काम केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी मॅच फिक्सिंग केली. त्यामुळे बिदालचा नंबर हुकला,’ अशी खंत रासपचे अध्यक्ष व दुग्धवि ...
सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याला उन्हाच्या झळांनी हैराण केले आहे. त्यातच आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जमिनीतील उपलब्ध पाणीही मोठ्या प्रमाणावर शोषून घेतले जात आहे. या परिस्थितीत दुष्काळावर मात करण्याऐवजी जिल्हा प्रशासन मात्र पाणी साठल्याच ...
रहिमतपूर येथे गस्त घालत असताना पोलीस गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने जीप (एमएच ११ एबी ३०८) झाडावर जाऊन आदळली. यामध्ये सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्यासह चालक ही जखमी झाला. ...
महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो ...
चार दिवस लागून आलेल्या सलग सुट्यांमुुळे राज्यभरातील पर्यटकांनी आपला मोर्चा पर्यटनस्थळांकडे वळविला आहे. प्रामुख्याने महाबळेश्वर, पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असून, वाहनांमुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. शनिवार ...
हल्लीची मुले छोट्या-छोट्या कारणावरूनही अगदी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे. खटाव तालुक्यातील नडवळ येथील एका पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलाने नवीन मोबाईल घेत नाहीत म्हणून चक्क विषारी औषध पिऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. ...