राजारामबापू पाटील कारखान्याने सर्वोदय कारखान्याच्या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रे, लेटरहेड, शिक्के आणि बनावट सह्या करुन सर्वोदयच्या नावाने पेट्रोलियम पदार्थांची खरेदी, तर राजारामबापू कारखान्याच्या नावाने विक्री करून २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केल ...
राष्ट्रीय महामार्गांची कामे मोठ्या गतीने सुरू करण्यात येत असून ज्या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी जमिनी हस्तांतरीत कराव्यात. यामध्ये कोणत्याही पध्दतीने अडथळा आणल्यास संबंधितावर कायदेशीर कठोर ...
कर्जमाफी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात आजअखेर १५ याद्या प्रसिद्ध झाल्या असून, जिल्ह्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांना २७४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. अजूनही जिल्ह्यातील ४0 हजारावर शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत. यात जिल्हा बँकेचे २५ हजा ...
तालुका पातळीवरून विकासकामे करण्यासाठी पंचायत समित्यांना निधीची आवश्यकता असताना, निधी मिळत नाही. पंचायत समिती सदस्यांना निधी मिळत नसल्याने मतदारसंघात कामे करण्यास अडचणी येत आहेत. ...
शहर स्वच्छतेचा एक वर्षाचा ठेका देण्यात आला. या वर्षाच्या कालावधित स्वच्छतेच्या ठेक्याविरोधात नागरिकांसह, नगरसेवकांतून तीव्र संताप व्यक्त झाला. सर्वच स्तरातून ठेक्याला विरोध असतानाही, वर्षाच्या ठेक्याला दीड वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा कारनामा पालिकेत ...
मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या ताकारी-शेणोलीदरम्यान १६ किमी दुहेरी रेल्वेमार्गाची चाचणी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त ए. ... ...
राज्यात माणसे आणि जनावरांच्या घशाला कोरड पडली आहे. ६२०० टॅँकर सुरू आहेत. मात्र लवादाने महाराष्टच्या वाट्याला दिलेले कृष्णा आणि गोदावरीचे पाणी या सरकारला अडवता आलेले नाही. ...