आरमोरी-गडचिरोली मार्गावरील गाढवी नदीवरील पुलाच्या खाली प्लास्टिक बाटल्या व पिशव्यांचे ढीग पडलेले आहेत. सदर नदीपात्रातील प्लास्टिक कचऱ्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित होण्याची भीती आहे. शिवाय पर्यावरणाची हानीही होत आहे. सदर प्लास्टिक कचरा हा इतर ठिका ...
वाळू निर्गती सुधारित धोरण ३ सप्टेंबर २०१९मध्ये जाहीर करण्यात आले असून, या सुधारित धोरणानुसार वाळूघाट लिलावाची प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यातील देवळी, आर्वी, समुद्रपूर व हिंगणघाट या चार तालुक्यांत वाळूघाटांची संख्या अधिक आहे. या तालुक्यांतील तब् ...
मंडई उत्सवात गेलेल्या तरुणांनी रविवारी वैनगंगा नदीत पोहण्याचा आनंद लुटण्याचा बेत आखला. मात्र, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. यातील दोघांचे प्राण वाचले असून एकाचा बुडून मृत्यू झाला. ...
Delhi NCR, Yamuna River Pollution: देशाची राजधानी दिल्लीच्या कालिंदी परिसरात यमुना नदीची ही दृश्य खूप चिंताजनक आहेत. दिवाळीनंतर दिल्लीतील हवा विषारी झाली असून नदीवर असा विषारी फेस पाहायला मिळतोय. ...
महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना विभागणाऱ्या इंद्रावती नदीच्या मधोमध बेटावर अनेक वर्षांपासून हे गाव वसले आहे. अहेरी तालुक्यात येत असलेल्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत या गावाचा समावेश होतो. मात्र मेट्रो, बुलेट ट्रेनच्या जमान्यात या गावातील माण ...
या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ येत्या 8 ते 10 दिवसात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिववसेनेच्या प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक ७ च्या स्थानिक नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी लोकमतला दिली. ...