लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

CoronaVirus Lockdown : राजिवड्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लावले पिटाळून - Marathi News | CoronaVirus Lockdown: | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus Lockdown : राजिवड्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लावले पिटाळून

शहरातील राजिवडा येथे कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. शनिवारी या भागात तपासणी करण्यासाठी गेलेल्या आशासेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तेथील एका माजी नगरसेवकाने पिटाळून लावले. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन न ...

CoronaVirus Lockdown : तब्बल आठ दिवस अन्नाशिवायच त्या चारजणांनी केली २00 किलोमीटरची पायपीट - Marathi News | For four days without food, the four made a 100-kilometer run | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus Lockdown : तब्बल आठ दिवस अन्नाशिवायच त्या चारजणांनी केली २00 किलोमीटरची पायपीट

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने पोट भरायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. गोव्यातून पनवेल येथे पायी चालत जाणाऱ्या चार जणांना ल ...

CoronaVirus Lockdown :नागरिकांचा मुक्त संचार सुरूच, संचारबंदीची भीतीच गायब - Marathi News | CoronaVirus Lockdown: Citizens' free communication begins, fear of communication looms | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus Lockdown :नागरिकांचा मुक्त संचार सुरूच, संचारबंदीची भीतीच गायब

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली असली तरी सद्यपरिस्थितीत संचारबंदीची भीती लोकांमध्ये पाहायला मिळत नाही. नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असून, दैनंदिन व्यवहारही नित्यनियमाने सुरू असल्याचे चित्र आहे. ...

CoronaVirus Lockdown : रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून कडक धोरण - Marathi News | corona in kolhapur - Strict policy from the district administration in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus Lockdown : रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून कडक धोरण

प्रशासनाने वेळोवेळी ताकीद देऊनही नागरिक मोठ्या प्रमाणावर दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा आद ...

CoronaVirus Lockdown : आता समुद्रावरही करडी नजर, विशेष गस्तीपथक तैनात - Marathi News | corona in kolhapur - Special watch on the sea now, special patrol posted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus Lockdown : आता समुद्रावरही करडी नजर, विशेष गस्तीपथक तैनात

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परदेशाप्रमाणेच मुंबई - पुणे येथून येणाऱ्यांमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. त्यातच मुंबईहून येणारे आता सागरी मार्गाचा अवलंब करून येत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशाने मुंबई ...

चिमुरड्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली पत्रे ! - Marathi News | children is written letters to Prime Minister Narendra Modi! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुरड्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली पत्रे !

कोरोनाचा उद्रेक आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचे गांभीर्य लहान मुलांनाही समजत आहे. ...

संचारबंदी असतानाही कोकणात समुद्रमार्गे बोटीतून वाहतूक, गुहागरमध्ये बोट मालकावर गुन्हा - Marathi News | Boat traffic in Konkan by boat in Konkan, despite communication barrier | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संचारबंदी असतानाही कोकणात समुद्रमार्गे बोटीतून वाहतूक, गुहागरमध्ये बोट मालकावर गुन्हा

पुढील काही दिवस कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळेच सरकारने या काळात नागरिकांनी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, असं असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक आरोग्याला बाधा होईल, अशा कृती केल्या जात आहेत. यामुळे कोरोन ...

corona in ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यात पुणे, मुंबईतून आलेल्यांना घरातच राहण्याचे सक्तीचे आदेश - Marathi News | corona in ratnagiri- Residents of Ratnagiri district forced to stay home from Pune, Mumbai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona in ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यात पुणे, मुंबईतून आलेल्यांना घरातच राहण्याचे सक्तीचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबई व पुणे शहरातून ८ मार्च २०२० नंतर आलेल्या व्यक्तींनी घरातच राहण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेश ...