लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन - Marathi News | congress rahul gandhi said maharashtra government should provide full support to farmers and speed up the assistance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन

Rahul Gandhi on Maharashtra Flood: काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित - Marathi News | lalbaugcha raja ganesh utsav sarvajanik mandal announces assistance of 50 lakhs for farmers and flood victims in marathwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

Lalbaugcha Raja Mandal Donation for Flood: मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढण्याऱ्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. ...

'मुलीचे लग्न ठरल्याप्रमाणे होईल', धनंजय मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास धीर देत दिला शब्द! - Marathi News | 'Don't worry, I am taking responsible for your daughter's marriage'; Dhananjay Munde reassured the desperate farmer | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मुलीचे लग्न ठरल्याप्रमाणे होईल', धनंजय मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास धीर देत दिला शब्द!

'काळजी करू नका, मुलीच्या लग्नाची जबाबदारी माझी; हतबल शेतकऱ्यास धीर देत धनंजय मुंडेंनी दिला शब्द ...

“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp jayant patil said simply compensation is the right way and direct assistance of 50 thousand per acre should be provided immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil: शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि न्याय द्यावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

तुटपुंजी मदत परत करणार म्हणताच शेतकऱ्यांना मंत्री राठोड म्हणाले, 'जास्त नुकसान, जास्त मदत' - Marathi News | Minister Rathore's words to farmers after saying he will return the meager aid, 'The more the loss, the more aid' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तुटपुंजी मदत परत करणार म्हणताच शेतकऱ्यांना मंत्री राठोड म्हणाले, 'जास्त नुकसान, जास्त मदत'

'९० दिवसांचे पीक, ६० दिवस पाऊस; सांगा साहेब, पीक कसे वाचणार?'; रुई येथील शेतकऱ्यांची मंत्र्यांसमोर व्यथा ...

'शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या नको'; छत्रपती संभाजी महाराजांचे प्रशासनाला निर्देश - Marathi News | 'Farmers' problems should not be limited to Panchnamas'; Chhatrapati Sambhaji Maharaj's instructions to the administration | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या नको'; छत्रपती संभाजी महाराजांचे प्रशासनाला निर्देश

 'नुकसानग्रस्तांना न्याय मदत मिळेपर्यंत शांत बसणार नाही,' छत्रपती संभाजी महाराजांची भूममधील नागरिकांना ग्वाही ...

सोलापुरात गेली १७ दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने घेतली विश्रांती; पुढे कसा राहील पाऊस? - Marathi News | The continuous rains in Solapur for the past 17 days have taken a break; How will the rain continue? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात गेली १७ दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने घेतली विश्रांती; पुढे कसा राहील पाऊस?

गेल्या सतरा दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने बुधवारी अठराव्या दिवशी विश्रांती घेतली. अतिवृष्टी, जोरदार पर्जन्यवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबर महिना स्मरणात राहणार आहे. ...

गेल्या चार दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांची ५७ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त - Marathi News | In the last four days, crops of 80,000 farmers on 57,000 hectares in Jalgaon district have been destroyed. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या चार दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांची ५७ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत. ...