राज्यातील तीन हजारांहून अधिक धरणांमध्ये यावर्षी ६४.४१ टक्के इतका पाणीसाठा असून, गेल्या वर्षाच्या ५७.२२ टक्के साठ्याच्या तुलनेत हा साठा ७.१९ टक्क्यांनी अधिक आहे ...
ujani dam water level गेल्या दीड महिन्यात धरणाची पाणी पातळी फक्त ३१.१३ टक्के घटली आहे. गतवर्षी मुसळधार पावसामुळे उजनी धरण जुलै महिन्यातच १०० टक्के भरले होते. ...
dal market price सोलापूरसह मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाली आहे. ...
कोणत्याही वातावरणात टिकण्याची क्षमता, प्रति एकर जास्त उत्पादनाची खात्री, मनुष्य, पशू-पक्ष्यांसाठी अन्नधान्य, मूल्यवर्धित खाद्यपदार्थ तयार करण्यात होणारा वापर यासाठी 'हे' पिक फेमस आहे. ...
केवळ पावसाळ्यातच प्रदूषण कमी असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे प्रदूषणावर आता पावसाळाच उपाय असून, त्याव्यतिरिक्त दिवसांचे काय करायचे ? हा प्रश्न बिकट झाला आहे. ...