श्रीवर्धन तालुक्यात काल रात्रीपासून पावसाने जोर पकडला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पावसाच्या सरी जोरात सुरू झाल्यावर बुधवारी दुपारी गोनघरमध्ये वादळी पावसाने थैमान घातले. ...
ऐन पावसाळ्यात भातलावणीसाठी खांद्यावर नांगर, डोक्यावर भाताच्या रोपांचे भारे, हातात बैलांची जोडी, महिलांच्या डोक्यावर न्याहारीची टोपली असे चित्र सर्वत्र दिसून येते. ...
महापारेषण कंपनीची आपटा येथून येणारी १०० किलोवॅट क्षमतेची उच्चदाब विद्युत वाहिनी पेण तालुक्यातील खरोशी येथे सोमवारी दुपारी २.२० वाजता तुटली. त्यामुळे महापारेषण कंपनीची थळ (अलिबाग) व जिते (पेण) येथील वीज वितरण उपकेंद्रे बंद पडली. ...
मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिकांकडून पावसाळी पर्यटनासाठी पनवेलमधील गाढी नदी परिसराला प्रथम पसंती दिली जात आहे. परंतु योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे या परिसरामध्ये नदीमध्ये वाहून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. ...
वाढते प्रदूषण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. याबाबत जागतिक स्तरावरही चिंता व्यक्त केली गेली आहे. पर्यावरणाचा -हास रोखण्यासाठी राज्य सरकारने ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवेले आहे. ...