आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी शेती केली जात आहे. दहीवली, कोदिवले, मोहाची वाडी, बेडीसगाव अशा अनेक भागात तुळशीची शेती फुलली आहे. ...
गरोदर मातांची चौथ्या, सातव्या आणि नवव्या महिन्यात सोनोग्राफी करून आरोग्य तपासणी केली असता, माता-बालमृत्यूचे प्रमाण कमी होते तर बालकांच्या कुपोषणाची समस्या टाळता येऊ शकते, असे निष्कर्ष कर्जत तालुक्यात कार्यरत दिशा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक ...
ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ छावणी, पंचायत समिती खालापूर व शिव मित्रमंडळ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने चौक येथून सरनौबत नेताजी पालकर यांच्या जन्मस्थळापासून निघालेल्या समरभूमी उमरखिंड ३५८ व्या विजयदिन सोहळ्याच्या शिवज्योतीचे खालापूर शहरात जल्लोषात ...
निसर्ग रमणीय आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या रायगड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात येणारे पर्यटक आणि ट्रेकर्स यांच्या सुरक्षेकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबविलेल्या वैविध्यपूर्ण उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ...