शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे. ...
सीमारेषेवर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना जवान बलजीत सिंग (वय 35 वर्ष) यांना वीरमरण आले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान बलजीत सिंग शहीद झाले. बलजीत सिंग यांच्या पार्थिवावर बुधवारी ...
'...जाते थे जापान पहुँच गए चीन समझ गए ना', सिनेमाच्या गाण्यातील या ओळींशी मिळता-जुळता किस्सा चंदिगडमधील एका महिलेसोबत वास्तविक आयुष्यात घडला आहे. केवळ एक अक्षर समजण्यास चूक झाली म्हणून जे पार्सल पंजाबमधील एका गावात पोहोचायचे होते, ते तेथे न जाता चक्क ...