आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबईप्रमाणे दोन्ही बंधूंनी पुण्यातील युतीच्या प्रचारासाठी यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र अद्याप दोन्ही बंधूंकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. ...
१९ आरोपी बांगलादेशातून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील गस्तीपथकाची नजर चुकवून रात्रीच्या वेळी लपतछपत बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून पुण्यात अनधिकृतपणे वास्तव्य करताना आढळले. ...
मागील वर्षापेक्षा यंदा सुरू होणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या कमी असली तरी तुलनेत या वर्षी दोन कोटी टन ऊस गाळप अधिक झाले आहे. एकूण गाळपात सोलापूर जिल्ह्याचा वाटा एक कोटी टनापेक्षा अधिक आहे. ...