तसं पाहायला गेलं तर माणूस संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. पण आई-वडिल झाल्यानंतर काही खास जबाबदाऱ्या निभावणं गरजेचं असतं. अशातच जर आई-वडिल कामावर जाणारे असतील तर मग मुलाचा सांभाळ करण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. ...
जवळपास सर्वच घरांमध्ये आई-वडिलांशी भावंड एकाच गोष्टीवरून भांडत असतात. ती म्हणजे, त्यांचं सर्वात लाडकं कोण? यावर आई-वडिल आमच्यासाठी सर्वच सारखे असं सांगून भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण ही भांडणं संपण्याचं काही नाव घेत नाही. ...
भावा-बहिणीचं नातं हे सगळ्या नात्यांपेक्षा वेगळं आणि प्रेमळं नातं समजलं जातं. यामध्ये एकमेकांसाठी प्रेम असतं, पण त्याचबरोबर दंगा-मस्ती आणि प्रेमळ रागही असतो. ...
सर्वच आई-वडिल आपल्या मुलांच्या भविष्याबाबत चिंतीत असतात. आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. ...
सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे काम करणं तर सोपं झालं आहेच, परंतु नात्यांमध्ये दुरावा आला आहे. आधी जिथे आई-वडिल आपल्या मुलांना वेळ देत असतं. त्यांना गोष्टी सांगत असत, त्यांच्याबरोबर खेळत असतं, एवढंच नाही तर मुलांचा अभ् ...
भावंड म्हटलं की, भांडणं, दंगामस्ती आलीच. एकदा दोघांमध्ये भांडणं झाली तर ती शांत करता करता आई-वडिलांच्या अगदी नाकीनव येतात. अशातच अनेकदा मोठ्या भावंडाची समजूत घालण्यात येते. ...
उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वातावरणात उकाडा वाढला आहे. अशातच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. पण खरं तर उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. ...
गणित एक असा विषय आहे ज्याला अनेक मुलं घाबरतात पण अनेक मुलांना तो आवडतोही. अनेकांना तर गणिताची इतकी भिती वाटते की, गणिताचा पेपर म्हटलं की त्यांच्या तोंडचं पाणीचं पळून जातं. ...