राज्य शासनाने सुरु केलेल्या शेतमाल तारण योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील बाजार समित्यांची उदासिनता पाहून सहकार व पणन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी यशवंत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ् ...
तालुक्यातील नाथ्रा ते मुदगल या ५० कि.मी. वाळू पट्यात रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने वाळूचा खुलेआम उपसा केला जात आहे. गोदावरीच्या पात्रात रात्री ट्रॅक्टर आणि ट्रकमधून चोरून वाळू वाहतूक होत असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार व हक्क प्राप्त झाले आहेत. राजकारणी लोक हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. संविधान प्रेमींनी त्यांचा हा प्रयत्न हानून पाडावा, असे प्रतिपादन संभाजी ब्रि ...
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वसामान्य कुटुंबातील मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी तयार केलेल्या जॉबकार्डधारक मजुरांच्या यादीत नोकरदार, व्यापाºयांसह धनदाडग्यांचा भरणा केल्याचा प्रकार तालुक्यातील खळी गावची नोंदणीकृत यादी काढल्यान ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी परभणी येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास निलेश राणे यांच्या पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करण्यात आले. ...
दीन दयाल अंत्योदय- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत परभणी मनपाच्या वतीने १८ जानेवारी रोजी शहरातील बी.रघुनाथ सभागृहात शहरी समृद्धी उत्सव अंतर्गत रोजगार मेळाव्यात ५ हजार सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी करण्यात आली. त्यातील ७५० युवकांच्या मुलाखती घे ...
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या सदस्यपदाच्या निवडणुकीकरीता आ.बाबाजानी दुर्राणी मुंबई येथील जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
पुरवठा विभागाच्या गोदामांची नियमित व पारदर्शक तपासणी करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच जिल्ह्यात सातत्याने धान्यांचा घोटाळा होत असल्याची बाब समोर आली आहे. गोदाम तपासणीच्या सध्याच्या स्थितीबाबत विधी मंडळाच्या लोकलेखा समितीनेही २०१७-१८ च्या अहवालात ताशेरे ...