राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्यातला वाद चर्चेत आहे... वारंवार कांदे आणि भुजबळ एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करतात... वाद इतका टोकाला गेला... की सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहिलं.. आणि त्यात आत्महदह ...
देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे... या दोन्ही नेत्यांमधल्या कुरघोडीची चर्चा वारंवार होत राहते... याचं कारणही तसंच आहे... या दोन नेत्यांमधली नाराजी वारंवार कुठल्या न कुठल्या कारणाने सर्वांसमोर उघड झालेय... पण अशात जेव्हा आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर ग ...
भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी आपल्या पक्षालाच घरचा आहेर दिलाय. भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार राज्य सरकार पडणार असं वक्तव्य केलं जातं. या नेत्यांना पंकजा मुंडेंनी सुनावलं. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडा, सरकार पाडण ...