महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे. ...
मानव आणि पशुधनाचे संबंध प्राचीन असून राज्याच्या विकासात पशुसंवर्धन व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ग्रामीण विकास अधिक गतिमान करण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री पंकजा ...