अखंड भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे उदयास आल्यावर देशातील संपत्तीचीही वाटणी झाली होती. या वाटणीदरम्यान जमीन, पैसे आणि सोन्यासह इतरही काही महत्वाच्या वस्तूंची वाटणी झाली होती. ...
कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाला ५ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये अस्वस्थता पसरवण्याचा डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. ...