Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Gondia : शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरीप हंगामात दिलेले धान खरेदीचे उद्दिष्ट संपले. मात्र उद्दिष्ट वाढवून न दिल्याने धान खरेदी ठप्प आहे. तर गेल्या महिनाभरापासून चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त न झाल्याने २४८ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. ...
बदलत्या हवामानाचा मोठा फटका पारंपरिक शेतीला बसत आहे. पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी आता पारंपरिक नाचणी आणि वरई या पिकांपासून दूर जाऊ लागला आहे. ...
Dhan Kharedi : शासनाने उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत धान खरेदीला अचानक ब्रेक लावल्याने भिवापूर तालुक्यातील १,१६५ शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तब्बल १८ हजार क्विंटल धान घरात पडून असून पुढील शेतीकामांसाठी भांडवल कसे उभे करायचे, असा गंभीर प्रश्न निर्मा ...
राज्यातील अनेक जिल्ह्यात मक्याचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे तेथील लाभार्थ्यांना रेशन दुकानातून गव्हासोबत तांदळाऐवजी मका देण्यात येणार आहे. ...