पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
MNS Chief Raj Thackeray Reaction On Operation Sindoor: पर्यटनस्थळी सुरक्षा यंत्रणा का नव्हती? ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, त्यांना शोधून बंदोबस्त करणे आवश्यक आहे. सरकारच्या चुका तुम्हाला दाखवायलाच हव्यात, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
Operation Sindoor: भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. भारताच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. ...
Indian Army operation sindoor in Pakistan: दहशतवाद्यांची अड्डे नसल्याचे दावे करणाऱ्या पाकिस्तानचा भारताने बुरखा फाडला. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे ऑपरेशन सिंदूर आखले आणि दहशतवाद्यांवर मोठा प्रह ...