सहा महिने शेतकर्यांनी कांदा मातीमोल भावाने विकला. आता कुठे किमान खर्च भरुन निघेल असे भाव मिळू लागले तर केंद्र शासनाने अचानक निर्यातबंदी करुन कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. ...
आता लादण्यात आलेली कांदा निर्यातबंदी यातूनच उद्भवली असून, ती केवळ कांदा उत्पादकांसाठीच नव्हे, तर देशाला लाभणा-या परकीय चलनाच्या दृष्टीनेही नुकसानकारच ठरणार आहे. ...
पुणे, धुळे जिल्ह्यातील साक्री, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, परभणी, औरंगाबाद, सोलापूरसह सर्व जिल्हा मुख्यालये व तालुका स्तरावर काँग्रेसने आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध केला. ...
यावर्षी अतिवृष्टीमुळे ८० टक्के कांदा हा चाळीतच सडला. त्यावेळी २ ते ७ रुपये एवढ्या पडत्या भावात तो शेतक-याला विकावा लागला. आता २० टक्के कांदा शिल्लक असताना आणि भाव ४० रुपयांच्या आसपास जाताच सरकारने का हा निर्णय घेतला. ...
केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदी विरोधामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दुसऱ्या दिवशीही आंदोलने करून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमान शेतकरी संघटना यांच्यासह विविध संघटना ...
नासिक : शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने गळ्यात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निर्यात बंदी मागे घ्यावी म्हणून आंदोलन केले. ...