राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
सुरक्षिततेच्या दृष्टीने उभारलेल्या सुरक्षा जाळीवर चढून आरडाओरड करून निवडणूक प्रक्रियेत व शासकीय कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
PCMC Election Result 2026 २०१७ मधील निवडणुकीत बारा उमेदवार ‘नोटा’पेक्षा कमी मताधिक्याने विजयी झाले होते, २०२६ मध्येही बारा उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली आहेत. ...
मुंबईत मराठी मतदारांना मतदानच करता येणार नाही, अशी नीती भाजपकडून आखण्यात आली होती. अशा परिस्थितीतही आमच्या ६५ जागा निवडून येणे, हा मुंबईकरांनी दाखवलेला विश्वास आहे ...