राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
UGC Bill 2026: प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स – २०२६ ही नियमावली संविधानिक मूल्यांवर, सामाजिक सौहार्दावर आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांवर केलेला उघड उघड हल्ला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ...
Sanjay Raut News: महाविकास आघाडीचे सरकार उखडून शिंदे-भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना केंद्र सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहेत. या प्रकरणाची सुनावणी दोन-तीन दिवसांपूर्वी सुरू होणार होती, पण ती लांबणीवर गेली. अशातच सरन्यायाधीश सूर्य कांत महाराष्ट्रात दौऱ्यावर असून, त्यांचा हा दौरा राजकीय दृष्टीने चर्चेचा ठ ...