राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
- इंद्रायणीसाठी ‘आठवणीतील अजितदादा’ ठरले प्रशासनालाही गती देणारे नेतृत्व कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या कार्यशैलीचे जिवंत उदाहरण ...
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडले. त्यातील अजितदादांच्या नेतृत्वात एका गटाने भाजपासोबत सत्तेत बसणे पसंत केले. दुसरीकडे शरद पवारांच्या नेतृत्वातील एका गटाने विरोधात राहण्यावर भर दिला. ...
Ajit Pawar Passed Away महापालिका निवडणुकीत पक्षाचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई निश्चितपणे करू, तसेच संघटना अधिक मजबूत करून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचा निर्धार व्यक्त केला होता ...