राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Passed Away समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्था टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात केले होते ...
Ajit Pawar Passed Away शरद पवार यांचा राजकीय वारसा असला तरी सुरुवातीला अजितदादांनी तळागाळातील कामातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यावर भर दिला ...
Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन अभय भुतडा यांच्यामार्फत वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यास २६ लाख ४० हजार रुपयांची मदत एका दिवसात उपलब्ध केली. ...