राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राख सावडण्याचा विधी सुरू होता. तेव्हाच प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
Saroj Ahir On Ajit Pawar Nashik : "आपल्या सर्वांना सांगते, महाराष्ट्राची धान खरेदीची फाईल, ज्याच्यासाठी दादा थांबले. नाहीतर ते गाडीने निघून जाणार होते. जर ते थांबले नसते तर, ते आज आपल्यात असते." ...
अजित पवारांच्या पश्चात शहराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, पवार कुटुंबातील सदस्याला जबाबदारी दिली जाणार की खासदार, आमदार अथवा स्थानिक नेत्यावर विश्वास टाकला जाणार ...
NCP Merger News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे विलिनीकरण लगेच होईल असे सध्यातरी दिसत नाही. सत्तेत असलेला अजित पवार गट हा त्याबाबत फारसा उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्याचवेळी शरद पवार गट मात्र विलिनीकरणाची आशा बाळगून असल्याचे चित्र असले तरी त्यांन ...
विलीनीकरणाबाबत त्यांचा आग्रह होता. त्यामुळे एकदा नव्हे तर ८ ते १० वेळा आमच्यासोबत त्यांच्या बैठका झाल्या. बैठकीचं ठिकाण माझे घरच होते असं जयंत पाटील यांनी म्हटलं. ...