राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
अजितदादांसोबत चर्चा झाली की नाही याचे सत्य समोर आले आहे. जर चर्चा झाली नसती तर आम्ही घड्याळ चिन्हावर का लढतोय, सातारा जिल्ह्याचे उदाहरण घ्या असा दावा शशिकांत शिंदे यांनी म्हटलं. ...
Ajit Pawar Passed Away ''महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, शेकडो लोकांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत फक्त विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने धावणारा पहाडासारखा माणूस एका क्षणात निघून जावा, हे पचवणं अशक्य आहे” ...
Ajit Pawar : प्रिय साहेब, सुनेत्रा, सुप्रिया, माझे कुटुंबीय... अन् माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणारे सर्व महाराष्ट्रजन... जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनो... ...
शुक्रवारी पुतण्याच्या अस्थींचे पूजन करताना ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत त्यांनी नीरा नदीच्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नाची प्रत्यक्ष पाहणी केली ...