आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ताफ्यात पुरेशा बस नसल्याने स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग सुरू करू नये, अशी विनंती पुणे महानगर परिवहन महांडळाने (पीएमपी) महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यामुळे नवीन बस आल्याशिवाय हा मार्ग सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
तेजस्विनी बसला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण काही महिला प्रवासी गैरफायदा घेत विनातिकीट प्रवास करतात. तसेच तिकीट तपासणीसाठी गेलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांवर आरोप करत असल्याचा तक्रारी आल्या. ...
पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडत असल्याने माेठी वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे पीएमपी बसेस रस्त्यावर बंद पडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे अावाहन वाहतूक शाखेकडून पीएमपीला करण्यात अाले अाहे. ...
पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या सहा महिन्यात दरराेज सरासरी दिडशेहून अधिक बसेस या मार्गावर बंद पडल्या अाहेत. ...
ठेकेदारांकडील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. पण प्रशासनाकडून दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून त्याकडे डोळेझाक केली जाते. ...