छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याची जबाबदारी अभिमानाने पेलत वाढवण्याचे कार्य शंभूराजेंनी केले. परंतु, वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत महाग्रंथ लिहिणारे ‘महान संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजे’, ‘नाईकाभेद’, ‘सातसतक’ यांसारखे ग्रं ...
महावितरण कंपनीने औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना दि.१ एप्रिलपासून केडब्ल्यूएच बिलिंगऐवजी केव्हीएएच बिलिंग प्रणाली अमलात आणण्याचे निश्चित केले असून, ग्राहकांनी या प्रणालीनुसार आवश्यक ते बदल करून घ्यावेत, असे आवाहन महावितरणचे वाणिज्य संचालक सतीश चव् ...
अंबड लिंकरोडलगत असलेल्या रामकृष्णनगर येथे पायी चालत असलेल्या काका-पुतणीला भरधाव कारने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तसेच अन्य तिघे जखमी झाले आहेत. ...
तीन वर्षांपासून सातत्याने घटत असलेल्या पर्जन्यमानामुळे नाशिक जिल्ह्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. जिल्ह्यातील तब्बल ९६८ गावे आणि वाड्यांना २८६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, दिवसागणिक टॅँकरच्या मागणीत वाढ होत आहे. अनेक धरणे कोरडी ...
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयारी व नियोजन सुरू केले आहे. यात नाशिक जिल्ह्णातील येवला, मालेगाव या तालुक्यांसह जळगाव, धुळे जिल्ह्यात खरीप प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशीवरील शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण करण्य ...
बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, परंतु यामुळे वाळू, माती, डोंगर अशा नैसर्गिक बाबींचा ºहास होत आहे. यामुळे कॉँक्र ीटचे जंगल निर्माण झाले आहे. निसर्गाचे कसे संवर्धन होईल याचा विचारही संघटनेने करावा. सोबतच नाशिकमधील पौराणिक व ऐतिहासिक वास ...
अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम २० मेपर्यंत देणार असल्याची हमी शासनाचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिल्याची माहिती विनाअनुदानित अभियांत ...