नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘माहा’ चक्रीवादळाचा धसका अनेक जिल्ह्यांनी घेतला आहे. अतिवृष्टी, महापूर आणि आता अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागलेल्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य ...
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशाने कंपाउंडिंगची योजना बारगळली असताना दुसरीकडे मात्र हीच प्रकरणे हार्डशिपमध्ये दाखल करून घेणे महापालिकेच्या पथ्यावर पडले आहे. नियमित विकास शुल्क, दंड आणि हार्डशिप या प्रकारांमुळे आॅक्टोबर अखेरीसच महापालिकेवर खऱ्याअर्थान ...
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना बांधावर मदत दिली पाहिजे, असे मत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले. ...
देशमाने : येवला तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीसह खरीप पिकांची धूळधाण झाली असून, देशमाने येथील गोई नदीला आलेल्या पुरामुळे नदीचा भूभाग खचला आहे. चुकीच्या बांधकामाचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याची तत्काळ चौकशी करुन संबंधिता ...
वडनेरभैरव : सरसकट कर्जमाफीसह वीजबिल वसुली थांबविण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी विविध समस्यांचा पाडाच शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडला. ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागासह पेठ तालुक्यात परतीच्या पावसाने कापणीस आलेले व कापून ठेवलेल्या भात, नागली, वरई, उडीद, भुईमूग आदी पिकांची नासाडी केली आहे. यामुळे आदिवासी शेतकरी हतबल झाले आहेत. या पाशर््वभूमीवर आमदार नरहरी झिरवाळ यांच्या समव ...
सिन्नर : गेल्या काही महिन्यांपासून नियमित धान्य वितरीत होत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत पुरवठा विभागाकडून तालुक्यातील पांगरी येथील स्वस्त रेशन दुकान सील केले आहे. ...