वणी : अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनात आलेली घटीमुळे सोयाबीनचे दर गगनाला भिडण्याच्या संकेतामुळे शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल वाढला आहे. ...
नाशिक- वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप तसेच एकमेकाच्या सरकारच्या विरोधात येऊन प्रसंगी नेत्यांचे पुतळे जाळणारे शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीचे नेते एकत्र झाले आणि बुधवारी (दि.२७) एकत्र आले आणि जल्लोष केला. निमित्त होते ते राज्यातील ...
नायगाव (दत्ता दिघोळे) - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात आता वाढलेल्या दरामुळे चर्चेत आलेल्या कांद्याबरोबर लागवडीस आलेले कांद्याचे रोप ... ...
नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील निनावी येथे जिल्हा परिषद शाळेच्या नुतन इमारतीचा सोहळा अमरज्योती ट्रस्टचे वासुदेव बत्रा यांच्या हस्ते कोनशिळेचे उद्घाटन करण्यात आले. ...
लोहोणेर : - येथील रहिवाशी असलेला व मजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावणारा अमोल तुकाराम बच्छाव या २५ वर्षीय युवकाने राहत्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ...