आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यात गतवर्षी दोन लाख ७० हजार टन बेदाण्याचे Raisin उत्पादन झाले होते. यंदा त्यामध्ये ५० हजार टनांची घट होऊन ते दोन लाख २० हजार टन झाले आहे. उत्पादन मर्यादित असल्यामुळे बेदाण्याचे उत्पादन प्रतिकिलो १३० ते २५० रुपयांपर्यंत आहेत. ...
NDCC Bank loan issue: नाशिक जिल्हा बँकेकडून थकीत कर्जापोटी जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांच्या जमिनीवर जप्तीची कारवाई सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्या विरोधात आंदोलन उभारले. आज या धरणे आंदोलनाला १ वर्ष पूर्ण झाले असून अजूनही मुळ प्रश्न सुटलेला न ...