कळवण : जिवाचे रान करून पिकवलेला कांदा कवडीमोल दरात विकला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. ...
पेठ : बालकवींच्या फुलराणी कवितेतील या ओळी ऐकल्या की, मानवी मन थेट धाव घेते ते फुलाफुलांत. ग्रामीण निसर्गात वर्षभर असंख्य फुले फुलतात. त्यात सर्वच ऋतूंमध्ये वेगवेगळी फुले आपला रंग दाखवत असतात; पण पावसाळ्यातील रंगोत्सव काही वेगळाच आनंद देणारा असतो. पाव ...
मालेगाव मध्य : शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख (३५) यांच्या आत्महत्येप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पत्नी, सासरे यांच्यासह सुमारे १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस कर्मचारी व एका शिक्षक ...
वैतरणानगर : वैतरणा धरण लाभक्षेत्राबाहेरील जमिनी मूळ मालकांना परत देण्यासाठी सरकार तयार असून, याबाबतचे धोरण जलसंपदा विभाग निश्चित करणार आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात यावर बैठक घेत प्रश्न मार्गी लावू. सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी सदैव आपल्या पा ...
नाशिक : वकिलांसह पक्षकारांचाही वेळ व श्रम वाचविण्यासाठी ई-कोर्ट प्रभावी ठरणार आहे. नाशिकचे ई-गव्हर्नन्स केंद्र देशभरात आदर्श ठरेल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड यांनी व्यक्त केला. लॉकडाऊन काळात आध ...
नाशिक : कोरोना हा अत्यंत गंभीर आजार. जगातील प्रगत देशांनी त्यापुढे हात टेकलेले असताना नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना चाचण्यांसाठी राजकीय पक्ष आणि नगरसेवकांनी पुढाकार घेतला. त्यात वावगेही नाही. मात्र, त्यातून वाढलेली राजकीय स्पर्धा, वाद-विवाद आ ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२० मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रण डॉ. अजित पाठक यांनी शनिवारी (दि.२५) दिली. अंतिम वर्षाच्या घेण्यात य ...
गेल्या तीन ते चार महिन्यात टाळेबंदीच्या प्रभावाने अनेक रोजगार संपुष्टात आले आहे.. त्यामुळे नाशिक शहरात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविण्यात येत आहेत असतानाच टाळेबंदीचे पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईनाका पोलीस ...