आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अक्षता लॉन्स येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या ५२ अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा मा ...
नाशिक : राज्यातील वनक्षेत्र कमी झाल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सहभाग नोंदवावा यासाठी ‘हरित महाराष्ट्र अभियान’अंतर्गत ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, यामध् ...
पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात शिरलेल्या एका मद्यपीने चक्क माईकचा ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात घडला. या प्रकारामुळे अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले तर सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मद्यपीला बाहेर काढण्यासाठ ...
नाशिक : पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात शिरलेल्या एका मद्यपीने चक्क माईकचा ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात घडला. या प्रकारामुळे अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले तर सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मद्यपीला बाहेर का ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते हे मंगळवार दि. २० रोजी जिल्हा परिषदेत पुन्हा रुजू होणार आहेत. गिते आल्यानंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका होण्याची शक्यता असून, मार्चएण्ड संदर्भात गिते आढावा घेण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तविल ...
नाशिक : जिल्ह्यात सुमारे अडीच हजार बालके कुपोषित आढळल्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने लोकसहभागातून ४१० ग्राम बालविकास केंद्रे सुरू केली असून, या केंद्रात सद्यस्थितीत सुमारे ४९६ बालकांना पूरक आहार आणि औषधोपचार सुरू करण्य ...
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध विभागांमार्फत असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ तालुक्यातील गरजू लाभार्थींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यांचे समुपदेशन करून योजनांची माहिती करून देण्याचे काम ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींचे असल्याचे प्रतिपादन जिल्ह ...
नाशिक : कुपोेषण मुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून पोषण आहार आणि आरोग्य सुविधांच्या अनेक योचना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जात असतानाही जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण सुमारे अडीच हजार इतके असल्याची धक्कादायम माहिती समोर आ ...