शिक्षण, संशोधन आणि कल्पकता (नवउपक्रम) हा यशाचा टप्पा आहे. मानवी जीवन एक प्रयोग शाळा आहे. संशोधन हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याला कल्पकतेची जोड दिल्यास जग जिंकणे शक्य असल्याचा मंत्र आयसीटी मुंबईचे कुलपती पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी दिला. ...
शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पण ते शक्य नाही. शरद पवार बोलताना काहीही बोलोत, पण ते कोणती गोष्ट करतील काही सांगता येत नाही. ते केव्हा कोणत्या पक्षासोबत युती करतील याचाही नेम नाही. ते फार गूढ अंतकरणाचे आहे, त्यामुळे त्यांना समजणे फार कठीण ...
महिलेसोबत सलगी साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका गुंडाला त्याच्या मित्रासह पळवून नेऊन महिलेच्या साथीदारांना या दोघांची बेदम धुलाई केली. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास मनीषनगरात ही घटना घडली. ...
आपल्या जेवणाचे ताट शुद्ध व आरोग्यदायी अन्नाने सजवायचे असेल तर विषयुक्त रासायनिक खतांचा वापर करून निर्मित अन्नधान्याला नकार द्यावा लागेल आणि पारंपरिक देशी बियाण्याचा स्वीकार करावा लागेल. हा संदेश देत देशी वाणाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि ग्राहकांना थेट ...
मुंबईचा पादचारी पूल कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू होऊन २३ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. नागपूरमधील अजनी रेल्वे पूलही नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले. परंतु तरीस ...
शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष व सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे सहकार महर्षी मनोहर नरहर उपाख्य अण्णाजी मेंडजोगे यांचे १५ मार्चला निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात तीन मुली व मुलगा आहे. अंत्ययात्रा १६ मार्चला सकाळी ९.३० वाजता सं ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात सदिच्छा भेट घेतली. जोशी नागपुरात जाहीर व्याख्यानासाठी आले असता त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...