सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या वतीने चौथे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन २४ नोव्हेंबर २०१९ रोजी नागपुरात आयोजित करण्यात येत आहे. ...
२०२० हे वर्ष ‘व्हीएनआयटी’साठी (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) हीरक महोत्सवी वर्ष ठरणार आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हीरक महोत्सवी वर्षाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. ...
हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या नॅशनल अकॅडेमी ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेन्टमधील बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अशा विनंतीसह ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ट्रायबलने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ...
बहुप्रतीक्षेत असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सोमवारपासून बाह्यरुग्ण विभागही (ओपीडी) रुग्णसेवेत आले आहे. ...
‘बा’ ला जाणून घेण्याच्या उत्सुकतेने मला ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ हे पुस्तक लिहिण्याला प्रेरित केले. यासाठी सातत्याने सात वर्षे अध्ययन केले. ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ यासंदर्भात आपले अनुभव प्रसिद्ध लेखिका नीलिमा डालमिया आधार यांनी नागपूरकर वाचकां ...
देशात भीतीचे वातावरण आहे. लोकांनी काय बोलावे, काय लिहावे, काय खावे इतकेच नव्हे तर काय वाचावे हे सुद्धा सरकार ठरवत आहे. एकूणच देशात अघोषित आणीबाणी आहे, असे मत वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी येथे केले. ...