बुधवारी रात्री शहरातील मशिदींमध्ये वरील सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले. रात्री साडेआठ वाजेपासून समाजबांधवांनी मशिदींमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मुख्य नमाजपठणानंतर मशिदींमध्ये धर्मगुरूंनी ‘मेराज’चे महत्त्व प्रवचनातून विशद केले. ...
तोंडी तलाकची प्रकरणे कौैटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा २००५ च्या अंतर्गत सोडवणे, नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घेणे याबाबत दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे. ...
मुस्लीम समाजाच्या खऱ्या प्रश्नाकडे आजही गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. खरे मुद्दे सोडून इतर सर्व निरर्थक मुद्यांचा किस पाडला जातो. भविष्यात हे चित्र बदलले पाहिजे. मुस्लीम समाजाला प्रत्येक क्षेत्रामध्ये न्यायोचित प्रतिनिधित्व मिळायला हवे. या समाजाच्य ...
काँग्रेसने जाणूनबुजून हिंदू दहशतवाद असा शब्द आणला आणि मतांसाठी हिंदू दहशतवादाची थिअरी मांडली गेली असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केला. ...
पाकिस्तानात जेव्हा जेव्हा हिंदू मुलींचे अपहरण करुन जबरदस्ती धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जातो अशा घटनांमागे एका व्यक्तीचा हात असल्याचं नेहमी बोललं जातं तो व्यक्ती म्हणजे मियॉ मिट्टू ...
इंदिरा गांधी या मुस्लिम परिवारातून होत्या. त्यामुळे काँग्रेसचे लोक प्रभू रामचंद्राचे अस्तित्व मानण्यास तयार नाहीत असं वादग्रस्त विधान वसीम रिजवी यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...