मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज ठाकरे ... ...
मुंबई सेंट्रल, मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पश्चिम रेल्वे स्टेशनच्या पुलावरून जात ट्रेन ... ...
मुंबई - मुंबईतील आझाद मैदानाहून गेट वे ऑफ इंडियापर्यंत आयोजित केलेल्या व्यसनमुक्ती रॅलीमध्ये तृतीयपंथीयांसोबत मुंबईच्या डबेवाल्यांनी सहभाग घेतला. नशाबंदी ... ...
मुंबई - विजयादशमीनिमित्त मुंबईत ठीक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात येते, त्याच रावणाची प्रतिकृती व मुखवटे बनविण्यात कारागीर ... ...
अंबरनाथ- कल्याणहून अंबरनाथला जाणाऱ्या एका प्रवाशाला अन्य प्रवाशांनी बसू दिले नाही. या टोळक्याने त्याचा चक्क गळा पकडून त्याला डब्याच्या बाहेर हुसकावून लावले. या प्रवाशांच्या दादागिरीला रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आळा घाणार की नाही असा सवा ...