आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Politics News: उत्तर मुंबईत काही वर्षांपासून उद्धव सेनेची असलेली पकड कमी होत चालली आहे. गेल्या काही महिन्यांत दहिसर आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील उद्धव सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. ...
Wheat Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१४ मे) रोजी गव्हाची एकूण १० हजार ९९२ क्विंटल आवक (Wheat Arrivals) झाली. गव्हाच्या 'शरबती' (Sharbati) जातीला पुणे आणि मुंबई येथे तब्बल ६ हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. वाचा इतर बाजार ...