मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुलुंडमध्ये शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या कार्यालयाबाहेर आॅफलाइन नोंदणी करताना झालेल्या चेंगराचेंगरीत १३ जण जखमी झाले आहेत. ...
प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहामध्ये नेण्यास मज्जाव करणे आणि खाद्यपदार्थांची वाढीव किमतीने विक्री करण्याविरोेधातले आंदोलन मनसेने आता परत सुरू केले आहे. ...
‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या नियमांनुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे किंवा अस्तित्वात असलेल्या आरोग्य केंद्रांची संलग्नता घेणे आवश्यक आहे. ...
गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. ...
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या डेंग्यू, मलेरियाबरोबरच मुंबईकरांना गॅस्ट्रोचीही लागण झाली आहे. उघड्यावरील पदार्थ, गढूळ पाणी यामुळे गॅस्टो बळावल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ...
कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटीने दिल्याने मध्य रेल्वेने तो तत्काळ वाहतुकीसाठी बंद करण्याचे आणि त्वरित पाडण्याचे पत्र कल्याण-डोंबिवली पालिकेला दिले आहे. ...
सरकार जखमींना आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत करेल... भविष्यात आरक्षण मिळेलही पण त्याचा लाभ घेण्यासाठी तू नसशील..म्हणून सांगतो राजा... आत्महत्त्या करू नकोस संवाद साध.. ...