मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून गणल्या जाणाऱ्या धारावीच्या पुनर्विकासाची घोषणा मागील २५ वर्षांपासून सुरूच आहे, पण पुनर्वसनाचा अजून पायाही रचला गेला नाहीये. ...
फेसबुकवर चक्क विनाहेल्मेट बुलेटवारी करत बेस्ट अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी लाईव्ह पोस्ट टाकली आहे. त्यामुळे त्यांना पाहून हेल्मेट कुठेय अशी चर्चा होताना दिसत आहे. ...
- मनोहर कुंभेजकरमुंबई : मुंबईचे भूमिपूत्र हे कोळी बांधव असून गेली शेकडो वर्षे त्यांचे मुंबईत वास्तव्य आहेत. त्यांच्यावर पालिका प्रशासन अन्याय करत असल्याच्या त्यांच्या तक्रारी आहे . त्यामुळे त्यांच्या घरांच्या व अन्य समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रश ...