आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वर्षभरापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई विद्यापीठ हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याचाच एक भाग म्हणजे मुंबई विद्यापीठात यंदा विक्रमी प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे. ...
बीड येथील ललिता साळवे हिच्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आता पुन्हा एकदा एका पाच वर्षीय मुलीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया (जनायटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी) पार पडेल. ...
म्हाडाची घरे दिवसेंदिवस महागत आहेत. त्यामुळे लॉटरीसाठीचा ग्राहकांचा प्रतिसाद कमी होत आहे. त्यामुळेच आता म्हाडा अत्यल्प, अल्प, मध्यम, उच्च या चारही गटांतील घरांच्या किमती कमी करणार आहे. ...
मुंबई - मुंबईतील 19 हजार जुन्या इमारतींचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असून तो सोडविणार असल्याची ग्वाही मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाचे नवनिर्वाचित सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांनी दिली.आज घोसाळकर यांनी आपल्या पदाचा म्हाडा कार्यालयात कार्यभार स ...
ठाणे : जागतिक पातळीवर आता चर्चा सुरू झाली आहे. आपल्याकडील पालक गोंधळलेले आहेत. आपल्या मुलाची क्षमता, आपल्या मुलांना काय द्यायचे हे पालकांना कळलेले नाही, अमेरिकेतही तीच परिस्थिती आहे. हा आताच्या काळाचा परिणाम आहे. जगभरात नविन पालक गोंधळलेले आहे. आपल्य ...
राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आहे. तसेच विरोधकांनी आणि महिला संघटनांनीही कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर, एका मनसैनिकाने राम कदम यांना फोन करुन चांगलेच सुनावले. ...