आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार हेमंत टकले यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्तरावरील चिटणीसपदाची आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. ...
नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर जर सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले नाही, तर अशा नगरसेवकांचे पद आपोआप रद्द होते. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...
सेंट जॉर्जमध्ये बीडमधील पाच वर्षांच्या चिमुरडीवर लिंग पुनर्रचना शस्त्रक्रियेचा (जनायटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी) पहिला टप्पा शुक्रवारी यशस्वीरीत्या पार पडला. ...
मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या २० वर्षीय सचिन सिंगचा शुक्रवारी मृत्यू झाला. तलावात खोलवर चिखल असल्याने स्थानिकांना त्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. ...
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आज प्रा. सुनिल भिरूड यांच्याकडे सोपविण्यात आला. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टीट्यूट माटुंगा येथील संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि प्रभारी कुलसचिव म्हणून कार्यरत अ ...
अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारच्या काळात पेट्रोल दरवाढ कुठल्याही परिस्थितीत थांबताना दिसत नाही. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. ...
प्रत्येकाला आपल्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र अशी ओळख आहे. समाजातील लोकांनी आपली विचारधारा, मानसिकता बदलायला हवी. ...