मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कुलाब्याच्या गेट वे आॅफ इंडियाच्या समोर ताजमहाल हॉटेल आहे. २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ताजमहाल हॉटेलचे सर्वांत जास्त आर्थिक नुकसान झाले होते. ...
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १० वर्षे होत असताना, या ठिकाणी केलेल्या पाहणीत विमानतळाच्या सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड केली नसल्याचे ...
लोकसंघर्ष मोर्चा या जनसंघटनेने आयोजित केलेला शेतक-यांचा उलगुलान मोर्चा मंगळवारी रात्रीच ठाण्यात दाखल झाला. या वेळी दोन हजारांहून अधिक शेतक-यांनी साधेपणा काय असतो, शांतता आणि शिस्त कशी पाळायची असते, हे शहरी ठाणेकरांसह मुंबईकरांना दाखवून दिले. ...
मलबार हिल येथील एका उच्चभ्रू इमारतीच्या एका फ्लॅटसमोर नवजात बालक सापडल्याने खळबळ उडाली. स्थानिकांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. ...
मुंबईत २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न महापालिका दाखवत आहे. मात्र अनेक वस्त्यांमध्ये आजही पाणीपुरवठा पुरेसा व वेळेत होत नाही. अनेक ठिकाणी रात्री दोन वाजता पाणी येत असल्याने मुलींना रात्रभर जागावे लागते. ...
वीज बिल भरण्यासाठी लावाव्या लागणाऱ्या लांबलचक रांगांना रोखण्यासाठी आता बेस्ट प्रशासनाने शक्कल लढविली आहे. बेस्ट प्रशासनाने आता आपले अॅप सुरू केले असून, याद्वारे वीज बिल भरता येणार आहे. ...