मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नाशवंत शेतीमाल हमीभाव धोरण, शेतकरी आत्महत्या, जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत किसान सभेने सरकारविरोधात ८ जानेवारीला राज्यव्यापी रेल रोको व रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे असून, २०१४ च्या ३१ टक्के जनतेची मते घेऊन आणि निवडणुकीत देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदींचा खरा चेहरा देशातील जनतेला आता दिसला आहे. ...
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका बिबट्यासह तीन वाघाटींचे आगमन झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथून बिबट्याचा बछडा नुकताच नॅशनल पार्कात दाखल झाला आहे. ...
चिकित्सक समूह एस. एस. अॅण्ड एल. एस. पाटकर आणि व्ही. पी. वर्दे कॉलेज (गोरेगाव) महाविद्यालयाच्या बी. ए. एफ. व बी. बी. आय. विभागातील मुलांनी आयोजित केलेला ‘प्रग्योत्सव’ म्हणजे कॉलेज विश्वातील बहुचर्चित महोत्सव. यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष आहे. ...
मुंबईतील विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयात घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी यासंदर्भात महाविद्यालयीन प्रशासन, पोलीस, मुंबई विद्यापीठ कुलगुरू तसेच रुग्णालय प्रशासन यांची भेट घेतली आहे. ...
गोरेगाव पश्चिमेतील मोतीलालनगरचा पुनर्विकास अखेर मार्गी लागला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने मोतीलालनगर पुनर्विकासासाठी प्रकल्प सल्लागाराची नेमणूक केली असून, फेब्रुवारीत बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांन ...